इंदूरमध्ये कोरोनाचे 24 प्रकरणे उघडकीस आल्यानंतर निर्णय, आजपासून 1 एप्रिलपर्यंत सर्वकाही बंद
नवी दिल्ली :  काेराेना व्हायरसच्या भीतीमुळे अचानक करण्यात अालेले लाॅकडाऊन हे सर्वच नागरिकांसाठी अडचणीचे ठरत अाहे. त्यामुळे अनेक कामगारांना याचा माेठा फटका बसला. यांच्यावर उपासमारीची वेळ अाली अाहे. त्यामुळे या अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांवर संकट अाेढावले अाहे,अशा शब्दात काँग्रेसचे खासदार राहुल ग…
काेराेना पीडिता म्हणते, गांधीजी-नेल्सन मंडेला वर्षानुवर्षे तुरुंगात राहू शकतात, तर मी २-३ आठवडे एकांतवासात का राहूू शकत नाही ?
नवी दिल्ली -  १३ मार्चला दिल्लीतील एका ५० वर्षीय टुरिस्ट गाइड इटलीच्या महिलेला दिल्लीच्या संग्रहालयात घेऊन गेली हाेती. दुसऱ्याच दिवशी या गाइडला ताप आला. तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर या महिलेने विलगीकरण केले व उपचार सुरू केले. हा फार माेठा आजार नाही फक्त थाेडी काळजी घेतली पाहिजे असे ही महिला म्ह…
आतापर्यंत 1498 रुग्ण, 45 मृत्य; झारखंडमध्ये मलेशियातून शिक्षण घेण्यासाठी आलेली महिला पॉझिटिव्ह
नवी दिल्ली.  महाराष्ट्रात कोविड- १९ रुग्णांची संख्या २३० वरुन ३०२ झाली आहे. तर उत्तर प्रदेशात संसर्ग झालेल्यांची संख्या १९ वरुन शंभरच्या पुढे गेली आहे. तिकडे झारखंडमध्ये पहिला रुग्ण आढळला आहे. १७ मार्चला देशात कोविड- १९ बाधितांची संख्या १०० पेक्षा थोडी जास्त होती. पुढील १२ दिवसात तो १०० वरुन एक हजा…
सर्व माध्यम संस्थांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे, सरकारच्या सूचना
नवी दिल्ली.  कोरोना व्हायरसबाबत खोट्या अफवा पसरू नये यासाठी केंद्रिय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व प्रिंट आणि इलेट्रोनिक मीडियाला निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने आज एक आदेश जारी करत त्याची प्रत पत्रकार परिषद, न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशन नॅशनल, इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनला पाठविली. जेणेकर…
मोटारसायकल चोर मुद्देमालासह जेरबंद
मोटरसायकल चोरून फिर्यादीकडे पैशाची मागणी करणाऱ्या गुन्हेगारास राहुरी पोलिसांनी जेरबंद केले. या प्रकरणी आकाश आहेर (रा. बारागाव नांदूर) यास पोलिसांनी अटक केली. आहेर हा मोटरसायकल परत करण्यासाठी हस्तकामार्फत पैशाची मागणी करत असे.  राहुरी तालुक्यात मोटरसायकल चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. मोटरसायकल चोरी करू…
करोनाचा मुकाबला करण्यास महाराष्ट्राने कंबर कसली
करोनाचा मुकाबला करण्यासाठी 15 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जीवनावश्यक सेवा सोडून मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्यात येत आहेत. येत्या 31 मार्चपर्यत ही बंदी राहणार असून आज मध्यरात्रीपासूनच त्याची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा मुख्यमं…